देवराष्ट्रात कुणी कुणाला परका नाही, कुणाचे काही गुपित नाही. सर्वांना सर्वांविषयी आपूलकी. लग्न होऊन सासरी गेलेल्या गावातील सर्व मूली गावाच्याच माहेरवाशिणी. 'समुद्रेश्वर' हे गावाचे दैवत.
आपण सगळेच उन्हाळ्याची सुट्टी पडली की कुठे ना कुठे तरी फिरायला जातो. पण मी नेहमी उन्ह्याळ्याच्या सुट्टीची वाट बघतो ते माझ्या गावी जाण्यासाठी. माझे गाव मला लहानपणापासून खूपच आवडते.
गावातील लोक आनंदी, प्रेमळ आणि मदत करून राहणारे आहेत. येथील सणाबाबत तर विचारूच नका. सण असला की गावातली सर्व लोक एकत्र येतात आणि तो अगदी गुण्या गोविंदाने आणि खूप उत्साहात साजरा करतात. इथे कोणता ही जातीभेद, धर्मभेद केला जात नाही. प्रत्येक जण एकमेकाच्या मदती साठी नेहमी तत्पर अस्तात. त्यामुळे प्रत्येक सणाला खूप धमाल येते. माझ्या वाट्याला दिवाळी, गावाची जत्रा, देवीची पालखी हे दरवर्षी येतात. आणि प्रत्येक वेळी मला आधी पेक्षा जास्त मज्या येते.
गावामधले जवळपास सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात. जसे की हिंदू, मुसलमान, चांभार, कुंभार हे सर्व जण मिळून मिसळून आनंदाने read more राहतात.
माझ्या गावातील बहुतेक लोक भारतीय सैन्यात भरती झाले आहेत.
त्यामुळे अनेक व्यापारी ताजी भाजी गोळा करण्यासाठी आमच्या गावात येतात. गावातील लोकांची एकजूट आणि विदेशी व्यापाऱ्यांचा प्रभाव टाळणे हे विशेष आहे.
माझ्या देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे आपले राष्ट्रीय सण आहेत. भारतातील नागरिकांना आशा आहे की माझ्या देशाला त्याचे प्राचीन वैभव पुन्हा प्राप्त होईल आणि एक दिवस माझा देश विश्वगुरु बनेल. माझे माझ्या देशावर खूप प्रेम आहे.
स्वच्छ गाव हवंत असतं, त्याचं कारण गाववासी सजवलेलं आणि स्वच्छतेतलं प्रति जागरूक.
वरील निबंध हा खालील विषयांवर सुद्धा लिहू शकता
मी ताज्या हवेत श्वास घेऊ शकतो आणि पक्ष्यांचे गाणे ऐकू शकतो. मी निसर्ग आणि शांततेने वेढलेले असू शकतो.
मी दरवर्षी दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीत गावी जात असे, मला गावाला राहायला खूप आवडते.
गाव हे कुटुंबासारखे असते. प्रत्येकजण आपापली चांगली-वाईट कृती शेअर करतो. दिवाळी, होळी किंवा नवरात्री यांसारख्या विशेष प्रसंगी लोक जमतात आणि त्यात सहभागी होतात.
माझे सारे बालपण मुंबईत गेले आणि शिक्षणही मुंबईतच झाले. तरी मला खरी ओढ असते ती देवराष्ट्राची. कारण देवराष्ट्र ही माझी जन्मभूमी आहे. देवराष्ट्र हे माझ्या आजोळचे गाव. या गावाच्या नावात 'देव' आणि 'राष्ट' असे दोन महान शब्द असले, तरी हे गाव मात्र अगदी छोटेसे आहे.
मुघल सत्तेपासून तर ब्रिटीशांपर्यंत अनेक परकीय सत्तांनी श्रीमंती, वैभव व द्यान लुटण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांनी लादलेल्या एकशे पन्नास वर्षांच्या गुलामीतून मुक्त्त होण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी प्राणाची बाजी लावली.